Rahul Gandhi: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं ठिकाण बदललं; इंम्फाळाऐवजी या ठिकाणाहून सुरू होणार यात्रा
Bharat Jodo Nyay Yatra: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ महिन्यांआधीच ही यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे. या काळात राहुल गांधी पायी आणि बसने ६ हजार २०० किलोमीटरहून अधिक अंतरात प्रवास करणार आहेत.