Harshad Gujar
20K views
2 months ago
#श्री स्वामी समर्थ🌺🌺 महाराजांनी अनेक चमत्कार केले असे भक्त मानतात. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास बसला. त्यांनी लोकांना नेहमी चांगले काम करण्याचा उपदेश केला. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे त्यांचे प्रसिद्ध वचन आजही भक्तांना प्रेरणा देते.