जनता प्रभाव वर्तमानपत्र/न्यूज
673 views
1 months ago
AI indicator
*चलो आझाद मैदान, चलो आझाद मैदान दिनांक 11मार्च 2026 रोजी दुपारी 12:00 वाजता "धडक मोर्चा" रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेच्या माध्यमातून मुंबई, महाराष्ट्रातील गटई कामगारांसाठी पुढील मागण्या करण्यात येत आहेत. आपल्या न्याय अधिकारांसाठी आजच एक व्हा! नेक व्हा! आम्ही येतोय आपणही या जय रविदास महाराज, जय भिम,* *ईश्वर ताथवडे-संस्थापक/अध्यक्ष-:संत रोहिदास नवपरिवर्तन सेना संपर्क क्रमांक 9967999300/राष्ट्रीय उपाध्यक्ष-: श्री. धोंडीराम कांबळे गुरुजी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष-:श्री. राज गचांडे/सरचिटणीस-:श्री. दिनेश दुगांवकर/चिटणीस-:श्री. सुनिल खाडे/मार्गदर्शक माजी. पोलीस उपायुक्त नंदकिशोर मोरे साहेब /कायदेविषयक सल्लागार ऍड. नितीन सातपुते साहेब उच्च न्यायालय मुंबई व सर्वोच्च न्यायालय दिल्ली तथा विशेष सरकारी वकील.* #जनता प्रभाव वृत्तपत्र/न्यूज #जनता प्रभाव ब्रेकींग न्युज #जनता प्रभाव #जनता प्रभाव न्यूज #जनता प्रभाव न्युज *1) मुंबई आणि महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवेत असलेले गटई कामगारांचे नविन लायसेन्स चालू करण्यात यावेत आणि जुने लायसेन्स भाडे स्वीकार करून मृत व्यक्तीच्या नावाने असलेले ते घरातील पत्नी,किंवा मुलांच्या नावे ट्रान्सफर करून देण्यात यावे.* *2) गटई कामगार अत्यावश्यक सेवेत आहेत त्यांना फेरीवाले झोन मध्ये समावेश करण्यात येऊ नये.* *3) गटई कामगार हे जनसेवा करत असतांना त्यांना ऊन, पाऊस, हिवाळयाचा जीवावर बेतून सामना करावा लागत आहे त्यामुळे शासनाकडून सर्व गटई कामगारांना स्टॉल वाटप करून देण्यात यावे व संबंधित अनेक शासकीय स्टॉलवर मनपा कडून करण्यात येणाऱ्या कारवाईला तात्काळ थांबवण्यात यावे शासना पेक्षा मनपा मोठी असल्याचे अशा शासकीय स्टॉल वरील कारवहिणीला आपण जसा आदर सत्कार करत आहेत त्याचे मनःपूर्वक अभिनंदन पण त्याच प्रमाणे हातावरील पोट भरणारे गटई कामगारांना ही मासिक पेंशन चालू करण्यात यावी अशी आपणास रिपब्लिकन पक्ष (खोरिपा )आणि संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेच्या वतीने मागणी आहे आमच्या मागण्या तात्काळ निकालात काढून शासनाने निकाल जाहीर करावा अन्यथा आम्हाला पुन्हा रस्तावर उतरावे लगल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार (शासन ) आणि मनपा राहील याची नोंद घ्यावी.* *समस्त संत रोहिदास नवपरिवर्तन सेना पदाधिकारी व कार्यकर्ते.* #जनता प्रभाव।