*_सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही,_*
*_आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नका._*
*_कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की, तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो.._*
🪷🍃 *_शुभ सकाळ_* 🍃🪷 #🙏प्रेरणादायक / सुविचार