सुमारे एक हजार वर्षे हतबल झालेल्या भारतीयांच्या मनात “आपण अन्यायाविरुद्ध लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करु शकतो” ही प्रेरणा राजमाता जिजाऊ यांनी निर्माण केली, ती प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचे अशक्य कार्य शक्य करून दाखवले.
शिवजयंती मनामनात l
शिवजयंती घराघरात ।
१९ फेब्रुवारी
#☸️जय भीम#💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍#⚔शिवाजी महाराज स्टेटस😍#🚩जगात भारी 19 फेब्रुवारी😍#🚩शिवजयंती स्टेट्स🙏