Srinivas Sunkarapelliy
234 views
1 days ago
२४ लाख व्ह्यू · ४९ ह प्रतिक्रिया | Strait Of Hormuz Crisis | अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग मानली जाणारी हॉर्मुझ सामुद्रधुनी चर्चेत आली आहे. या सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक होते आणि भारतासाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने हॉर्मुझ मार्गावर निर्बंध आणल्याने जगभरात इंधन संकट आणि महागाईची भीती निर्माण झाली होती. भारताच्या अनेक मालवाहू जहाजांनाही या भागात अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा होती. दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. भारताने नेहमीच स्वतंत्र आणि संतुलित परराष्ट्र धोरण ठेवले असून त्यातून भारताने आपले राष्ट्रीय हित जपण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीचा भारताच्या अर्थव्यवस्था, इंधन पुरवठा आणि महागाईवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या घडामोडींकडे जगभराचे लक्ष लागले आहे. | News18 Marathi
Strait Of Hormuz Crisis | अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग मानली जाणारी हॉर्मुझ सामुद्रधुनी चर्चेत आली...
https://www.facebook.com/share/v/1HG3ZCeHkU/ #☝ मेरे विचार