भारतीय संघाने दिलेल्या 257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 6 बाद 184 धावाच करता आल्या. अशाप्रकारे भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला. आता भारताला 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजचा सामना करावा लागणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला विंडीजला पराभूत करावं लागेल. या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने (97) सर्वाधिक धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने (3) सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
#🇮🇳टीम इंडिया🤩 #🏆T20 World cup On Jiohotstar #🏆IND vs ZIM Live On JioHotstar #🏏क्रिकेट