Shubhangi Gurav
406 views
🕉️ वैदिक सनातन धर्म ज्ञान 🚩 | १. बलिदान मास हा काळ छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय ध्येयवादाचे आणि धर्मासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्याचा काळ आहे.... | Instagram
8,036 likes, 54 comments - mi_sanatan on February 5, 2026: "१. बलिदान मास हा काळ छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय ध्येयवादाचे आणि धर्मासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्याचा काळ आहे. @mi_sanatan २. मुघल बादशाह औरंगजेबाने कपटाने महाराजांना कैद केले आणि तब्बल ४० दिवस त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. ३. औरंगजेबाने महाराजांसमोर स्पष्ट प्रस्ताव ठेवला होता की, "जर तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारलात, तर तुम्हाला जीवदान मिळेल आणि तुम्ही एका राजासारखे ऐशोआरामात जगू शकाल." ४. महाराजांना माहित होते की केवळ धर्म बदलला असता तर त्यांचे हाल थांबले असते आणि त्यांना राज्यही परत मिळाले असते. ५. परंतु, वाघाच्या काळजाच्या या राजाने सुखवस्तू जीवनावर लाथ मारली आणि धर्माशी गद्दारी करण्यापेक्षा मृत्यूला कवटाळणे पसंत केले. @mi_sanatan ६. डोळे काढले, जीभ
https://www.instagram.com/reel/DUX43WmjNVB/?igsh=MWptZWFnMDB2MzJkcw== #🇮🇳 देशभक्ति