प्रेमामध्ये कोणाला विचारताना भावनांना आवरावा लागतं आणि कोणी नकार दिला तर दोन अश्रू ना ही सावरावा लागतो गुलाबाच्या नाजूक पाकल्यालगत जीवन आनंदाने फुलवायचा असतं आयुष्याच्या प्रत्येक क्षणी दुःखातही सुख उपभोगवायचं असतं प्रेमामध्ये फुलायचा असतं काट्यासारखं सलायचं नसतं प्रेमाने मन जिंकायचं असतं प्रेमात खरी कसरत असते ती हृदय जिंकण्याची इथे प्रत्येकाचे हृदय फार सांभाळावी लागतात कारण थोड्याशा टोचण्याने ते हृदय पूर्ण पणे रक्ताळतात.... ♥️
#💭माझे विचार #💔जख्मी दिल #🌹प्रेमरंग #📝कविता / शायरी/ चारोळी #😍Love रिलेशन