🌹🌹🌹
423 views
#🎭Whatsapp status नात्यांचा गुंता कधी होतो.जेव्हा एक भाऊ  किंवा बहिण किंवा भाऊबहिण स्वार्थी होत नाही .जोवर भावाबहिणींची  लग्न होतं नाहीत तोवर सर्व ठीक चाललेले असते.पण एकदाचे लग्न झाले की एकतर बहिणीचा नवरा किंवा भाऊची बायको पत्नीचे किंवा पतीचे कान भरायला सुरुवात करते.जर घरात फक्त एकच भाऊ कमविता असेल  आणि त्याच्या कमाईवर सर्व घर चालत असेल तेव्हा त्याची पत्नी तिच्या आईवडिलांच्या किंवा तिच्या भाऊबहिणीचे ऐकून घरात फुट पाडण्यास सुरुवात करते.किंवा आपल्या सासरची इस्टेट बघून त्यावर नजर ठेवून एक नवरा आपल्या पत्नीचे कान तिच्या माहेरच्यां बद्दल भरीत असतो.जेणे करून तिची माहेरची इस्टेट तिला मिळाली म्हणजे आपणच मालक होऊ या विचाराने.तर भाऊच्या सासरच्यांना वाटत असते की हा आपल्या कमाईवर त्यांच्या भाऊचे ,आईवडिलांचे पोट भरतोय.त्या पेक्षा यांना वाईट करून आपलेच पोट आपण भरले तर. मग सुरू होतो एकमेका बद्दल एकमेकांना वाईट करण्याचे षडयंत्र..मग घराघरात रामायण, महाभारत घडतात.. असा असतो नात्यांचा गुंता.