Suersh Remulkar
627 views
1 days ago
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *♦️माणसाला वाटतं आपण नसू तर जग थांबेल.पण जग आपल्या आधीही होतं, आपल्या नंतरही राहणारच आहे.आपण फक्त काही काळासाठी आलेले प्रवासी आहोत. इथे काही गोष्टी वापरायला मिळतात,जपायला मिळतात.मालकी कुणाचीच नसते. हे समजलं की हाव कमी होते,अहंकार गळतो,आणि मन थोडं हलकं होतं. असं समजून जगणं म्हणजे खरं शहाणपण.* #शुभ #सुंदर विचारधारा ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️