देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांविरोधात हा संप पुकारण्यात आला असून सुमारे 30 कोटींपेक्षा अधिक कामगार सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने देशभरात मोठा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे.
#indiaclose #strike
#शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #राज ठाकरे #अजित पवार #👉शरद पवार #🏛️राजकारण