माणूस प्रेमात असला ना..!
तर त्याचा स्वाभिमान तो बाजूला ठेवतो आणि ठेवायला ही हवा....
*पण,समोरच्याला तुमच्या स्वाभिमानाचा आदर असेल तेव्हाचं.!*
आपण काय करतो आपल्या आवडत्या व्यक्तीला समजुन घेता घेता स्वाभिमान गहान ठेवतो,
सगळं मनात साठवतो.
*अपेक्षा वाढत जातात*
*ज्या कधी कधी*
*पूर्ण होत नाहीत.*
*मग एकदाचं काय तो विस्फोट होतो आणि त्याचा परिणाम म्हणून नात्यात दुरावा निर्माण होतो.*
*म्हणून दोघांनाही*
*एकमेकांचा स्वाभिमान*
*जपता आला*
*पाहिजे.*
*❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞* #💪बुद्धांची तत्वे📜