Chetan Nage
440 views
वयं रक्षामः भारताला लाभलेली ७,५१७ किलोमीटरची विस्तीर्ण किनारपट्टी ही केवळ निसर्गाची देणगी नाही, तर ती आपल्या देशाच्या आर्थिक आणि सामरिक प्रगतीची दारे आहेत. या अथांग सागरी सीमांचे अहोरात्र, ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाला आज ४९ व्या स्थापना दिनानिमित्त मानाचा मुजरा! #तटरक्षक_दिवस #भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन