"आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं" अशी गर्जना करणाऱ्या तानाजी मालुसरे यांचा आज स्मृतीदिन
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींशी एकनिष्ठ असलेल्या तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात अजरामर आहे. त्यांचा आज (4 फेब्रुवारी 1670) स्मृतीदिन आहे.
"आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' हे इतिहासात अजरामर झालेले वाक्य सर्वांच्याच परिचयाचे आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींशी एकनिष्ठ असलेल्या तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. तानाजींचा काल (4 फेब्रुवारी 1670) स्मृतीदिन आहे. त्यांच्या जाण्याने छत्रपती शिवराय हळहळले होते आणि ‘गड आला पण सिंह’ गेला असे भावनिक उद्गार काढले होते. तानाजींना राज्यांनी सिंहाची उपमा दिली होती. या गडाला सिंहगड नाव देण्यात आले
तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन
#नरवीर तानाजी मालुसरे स्मृतीदिन 💐