आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार नसतो पाळायचा.
काही ठिकाणी ऋणानुबंध, प्रेम, माया ही जपायचे असतात.
कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्याकडून, बुद्धिकडून राबविली जाते.
तर ऋणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून संक्रमित होत असतो.
आपणच स्वतःला शहाणे समजणे
म्हणजे मूर्ख पणाचं लक्षण असल्यासारखं.
*शुभ सकाळ 🌹
आजचा दिवस आनंदात जावो.
#सुंदर विचारधारा