*चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात.*
*आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो, हीच आयुष्याची गंमत आहे..!!*
*🪷आपला दिवस आनंदात जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🪷*
🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻 #सुप्रभात