हिंदू वर्षातील शेवटचा महिना फाल्गुन!
बारमाही वैशिष्ठ्य पुर्ण असणारे सण आनंदासोवत प्रचलित प्रथा सोबत साजरे केले जातात
असूरी शक्तींचे निर्दालन आणि वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्गात सुरु झालेली रंगांची उधळण हे या हुताशनी पौर्णिमेचे महत्व
भक्त प्रल्हादाला होलिकेपासून भगवंतांनी वाचविले व तिचे दहन केले ती होळी
राधा कृष्णाच्या प्रेमाचा रंग उधळण्याचा सण ही हाच
दक्षिणेकडे होळी तर उत्तरेकडे रंगपंचमी जोरदार साजरी होते.
घरोघरी आणि सार्वजनिक होळी केली जाते आज होळीला पुरणपोळीचा मान असतो.
प्रत्येक सणामागे समाजात एकसंघपणा यावा आनंद निर्माण व्हावा.परंपरांची जपणूक व्हावी हाच मोठा उद्देश आपल्या पूर्वजांनी आखून दिलाय
तर चला साजरी करू होळी रे होळी!
नैवेद्याला अर्पण करुया पुर्ण पोळी!
🚩🦚🚩S..N🦚🚩🦚🚩#✨होळीच्या शुभेच्छा🥳