*आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामीकृपाच! दुसरं काहीच नको ही एकच भावना अंत:करणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दु:खदायकही असतं.*
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ*💐
#🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️