पुण्याच्या रिमझिम पावसात जेव्हा आदित्यच्या शिस्तबद्ध रेषा आणि ईश्वरीचे मुक्त रंग एकत्र येतात, तेव्हा एका सुंदर भविष्याचे चित्र तयार होते. मात्र नियती त्यांना विरहाच्या उंबरठ्यावर उभे करते.
आदित्य लंडनच्या यशाच्या शिखरावर झेप घेत असताना, ईश्वरी पुण्यातील काळोख्या गल्ल्यांमध्ये आपल्या प्रेमासाठी आणि अस्मितेसाठी एकाकी झुंज देते.
हे नातं आहे अंतर असूनही श्वासात गुंतलेल्या ओढीचं आणि स्वतःला विसरून त्याची स्वप्नं जपणाऱ्या त्यागाचं.
"जरा सी दिल मे दे जगह तू🫰🏻❤"
https://pratilipi.app.link/vCEnfg14iZb
#📗प्रेरक पुस्तकें📘 #💝 शायराना इश्क़ #💓 मोहब्बत दिल से #✍मेरे पसंदीदा लेखक #best