*गैरसमज हा नात्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो - तो शब्दांपेक्षा जास्त वेदना देतो.*
*कधी कधी गैरसमज निर्माण होतात कारण आपण सत्य ऐकण्याऐवजी आपल्या भावनांना जपतो आणि अंदाज लावतो.*
*गैरसमज हा विचारांचा नाही, तर संवादाच्या अभावाचा परिणाम असतो.*
*🙏🪷 नमो बुध्दाय 🪷 🙏* #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏 भगवान बुद्ध वाणी #🙏 बाबांची शिकवण