sona Dabhade
2.7K views
1 days ago
2 मार्च १९३० - नाश्किमधील काळराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकररांनी ऐतिहासिक सत्याग्रह केला हा लढा केवळ मदिरातील प्रवेशाचा नव्हता , तर आत्मसन्मानाचा होता💪🧿 #☝ मेरे विचार