Datta Paymode
613 views
2 months ago
😭अतिवृष्टीने बेहाल झालेला बळीराजा, उदासीन शासनव्यवस्था, निष्क्रिय अधिकारी, आणि लाचार मिडिया.. ✍️अतिवृष्टीने बेहाल झालेल्या बळीराजाला शासनाने वाऱ्यावर सोडलय. मिडिया लाचार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जाहीर झाल्या. मिडियामध्ये इच्छुक उमेदवाराच्या चर्चा रंगू लागल्या. इकडे बळीराजा अस्मानी संकटात सापडला असताना. लाचार मिडियाने त्याच्याकडे पाठ फिरवली. अतिवृष्टीच्या काळात लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन फोटो काढलेत.इतक सारं होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही अनुदान पडल. नाही. शेतकरी संकटात सापडलेला असूनही शासन कर्जमाफी बद्दल एक शब्दही काढत नाही. मिडिया, शासन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत इतके गुंतून गेले आहे की त्यांना इथल्या परिस्थितीचा विसर पडला आहे. इतके दिवस होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे मागे लोकप्रतिनिधीनी, शासकीय अधिकाऱ्यांनी पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचे शे.... उपटीले का असा संंतप्त सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. ✍️DAP #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #फडणवीस ✍️