Reporter Bhushan
825 views
5 months ago
अनेकदा समोरचा उलट उत्तर देत नाही तेव्हा तो आपल्या आपण आपल्याला भीतो असे समजले जाते, मात्र सामर्थ्य असूनही समोरचा जेव्हा ऐकून घेतो तेव्हा ती भीती नसते मजबुरी, आदर असतो किंवा प्रेम असते, त्यामुळे त्याचा फायदा घेऊन कोणाची निंदा करू नका कारण जेव्हा हे प्रेम संपते ना तेव्हा ना नाती राहतात ना भीती राहते, राहतो फक्त पश्चात्ताप...! #motivation #unique thaughts #heart #😇 चाणक्य नीति #🙌 Never Give Up