*┈┅━❀꧁‼️श्री स्वामी समर्थ महाराज‼️꧂❀━┉┈*
*┈┅━❀꧁🕉️꧂❀━┉┈*
*कलियुगात जन्मलेल्यांचे कल्याण व्हावे म्हणून कोणते साधन आहे त्यावर सूत म्हणाले ते तर केवळ भगवन्नामानेच होते कारण कलियुग हे "भय" आहे इथे सगळ्यात मोठे भय मृत्यूचे आहे माणसास अत्यंत महत्वाकांक्षा असते अनेक प्रकारचे यश, कीर्ती, धन, सत्ता यांचे आकर्षण व प्राप्तीसाठी धडपड असते त्याचबरोबर अपयशाची भिती असते हे सर्व प्रकारचे "भयच" भगवंताला भिते त्यामुळे‼️श्री स्वामी समर्थ महाराजांना‼️शरणं हेच उत्तम तारक आहे.....‼️*
*┈┅━❀꧁🕉️꧂❀━┉
#🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ #🙏श्री स्वामी समर्थ📿