Vaishali Thakur,High school Teacher
2.2K views
4 days ago
वाणीत जे आहे ते गोड असेल तर त्या वाणीला मान असतो आणि तो कायम असेल तर अनुभव होतो बोलण्या आधी विचार करावा...विचार ही शुद्ध आणि मनाला भावणार असा असावा...आपल्या बोलण्याने दुखेल का कुणी!प्रश्न स्वतःला विचारावा..उत्तर चांगले मिळाले तर तो विचार पुढे करावा... शून्यातून वर आलेला जाणतो चांगले काय वाईट काय? म्हणून त्याच्यात वाणीत अनुभवाचे बोल मिळतील... #🙂Motivation #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार #🙂सत्य वचन