वास्तव कटू आहे...पण सत्य आहे!
आजही आपल्या मराठा समाजातील अनेक कष्टाळू, जबाबदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुलं केवळ कमी शिक्षणामुळे वारंवार नकाराला सामोरी जात आहेत.😔
स्वतःचा व्यवसाय आहे,
चांगली कमाई आहे,
घर-शेती आहे,
आई-वडिलांची जबाबदारी सांभाळत आहेत...
पण फक्त शिक्षण कमी असल्यामुळे त्यांच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष केलं जातं.
शिक्षण महत्त्वाचं आहेच... पण माणसाचं कर्तृत्व, स्वभाव, जबाबदारी आणि संस्कार यांचंही महत्त्व तितकंच मोठं आहे.❤️
अनेक कमी शिक्षित मुलांची लग्नं यशस्वीरित्या जुळली आहेत आणि पुढेही जुळत राहतील.
📞 संपर्क: 9322901292
---
#👩❤️👨 वीरशैव वधू वर सूचक केंद्र 👩❤️👨 #marathi #विवाह #मराठा #मराठी स्टेट्स 🥰