Trainer - Vijay Balu Raskar
2.6K views
1 days ago
आजच्या समाजातील परिस्थिती पाहता विवाहापूर्वी दोन्ही कुटुंबांनी आवश्यक पडताळणी करणे महत्त्वाचे आहे. एबॉर्शन किंवा गंबीर आजार आहे का? आरोग्यविषयक माहिती, गंभीर आजारांचा इतिहास, आर्थिक स्थिती, व्यसनांची सवय (दारू, तंबाखू इ.), तसेच कुटुंबातील वातावरण आणि मूल्ये याबाबत दोन्ही बाजूंनी पारदर्शकता असणे गरजेचे आहे. विवाह हा विश्वास, प्रामाणिकपणा आणि परस्पर समजुतीवर आधारित असावा. योग्य माहिती आणि पडताळणीमुळे भविष्यातील अनेक समस्या टाळता येऊ शकतात. सध्या इंडिपेंडेंट विचाराचा काळ सुरू आहे. वापरा सोडा आणि दुसरा पकडा. सावधान रहा आणि शांत रहा. #ट्रेनर - विजय बाळू रासकर #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫