विजय जयसिंग पाटील
681 views
1 days ago
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━* *‼️ हृदयांतर ‼️* *━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━* तात्वीक *भांडण* सर्वांशी होते, पण *शत्रुत्व* कुणाशीचं ठेवू नये ! खरं तर *मतभेद* एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम *भेद* ठेवू नये ! एखाद्याशी *वाद* घालावा, पण वादावादी न करता क्षणात *सुसंवाद* साधावा ! *अहंकार* हाच या सर्वांचं मुळ आहे, तो विनाकारण बाळगुन *जगू* नये ! शेवटी *मृत्यू* हेच सुंदर, शाश्वत सत्य आहे, त्याचे स्मरण असावे *भय* नसावे ! आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा *आनंद* उपभोग घेण्यासाठी, याचे *स्मरण* ठेवावे ! आपण किती आनंदात आहोत, त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत, याला खूप महत्व आहे ! *एक हृदय* घेऊन आलोय, जाताना *लाखो हृदयात* जागा करुन जाता आलं पाहिजे ! #☀️गुड मॉर्निंग☀️