अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भवाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहन्यास मदत करतात हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभने या गोष्टि म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा!* *‼️श्री गुरुदेव दत्त‼️* *‼️श्री स्वामी समर्थ ‼️* *भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे*
#🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ #🙏श्री स्वामी समर्थ📿