काळाच्या चक्राला ना स्थैर्याची शपथ असते, ना दुःखाची कायमची सावली...
वादळानंतर झाड पुन्हा उभं राहतं, तसंच माणूसही धीर, संयम आणि नव्या आशेच्या आधाराने पुन्हा फुलू शकतो...
म्हणून तुकोबाराया सांगतात -अंधार कितीही गडद असो, उगवत्या सूर्याला कोणी रोखू शकत नाही…❤️
#संत_तुकोबा...🌺🙏🚩
#जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज