Pradum Kadam
700 views
5 days ago
काळाच्या चक्राला ना स्थैर्याची शपथ असते, ना दुःखाची कायमची सावली... वादळानंतर झाड पुन्हा उभं राहतं, तसंच माणूसही धीर, संयम आणि नव्या आशेच्या आधाराने पुन्हा फुलू शकतो... म्हणून तुकोबाराया सांगतात -अंधार कितीही गडद असो, उगवत्या सूर्याला कोणी रोखू शकत नाही…❤️ #संत_तुकोबा...🌺🙏🚩 #जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज