शाळेत सोडताना, क्लासला जाताना, संध्याकाळी उशीर झाला की जीव खाली वर होतो. कारण आपण रोज"काही ना काही"बघतो, ऐकतो. महाराष्ट्रात असो की नसरापूर - कुठेच सुरक्षित नाही वाटत.
1. निर्भया झाली - देश पेटला. काय झालं
#महिलांवरील अत्याचार
2. कोपर्डी झाली - मोर्चे निघाले. काय झालं
3. आज नसरापूर - उद्या नवीन.
(नेते येतात, "आरोपीला फासावर लटकवू" बोलतात. पण 2 वर्षांनी तोच आरोपी जामिनावर बाहेर फिरताना दिसतो. मग भीती कशी जाणार? )
#🤣राजकीय टोले बाजी #राजकीय टोले