हिशोब हा फक्त पैशांचा नसतो,
तर वेळेचा आणि कर्माचाही असतो.
वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा आजच स्वतःच्या प्रगतीचा आणि इतरांसाठी केलेल्या कार्याचा हिशोब ठेवा.
कारण जग शेवटी एकच विचारतं - "तुम्ही आमच्यासाठी काय केलं?"
हरिश्चंद्र गायकवाड नाना पेठ #✍🏽 माझ्या लेखणीतून