एखाद्या नात्याला जेव्हा काहीच नाव नसते
तेव्हा त्या नात्यामध्ये कसलीच अपेक्षा,इच्छा
नसतात,
*कारण त्या नात्यातून फक्त सोबत असावी एवढीच भावना असते.तेव्हा हे नाते पण किती छान वाटते.राग आला,कितीही भांडणे झाली तरी इगो नसतो.की तिनेच समजवावे किंवा त्यानेच समजून घ्यावे.हा थोडा अबोला असतो पण जेव्हा परत बोलणे चालू होते तेव्हा पुन्हा नव्याने बोलायला सुरुवात होते. थोडक्यात जे नाही पटले त्या विचाराला इंगनोर करून पुढे चालावे लागते.*
*मग इतकाच समजूतदारपणा नात्याला जेव्हा एखादा टॅग लागतो तेव्हा का बर नाही राहत..*
*विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना.......*
सुप्रभात
☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️
#सुंदर विचारधारा