महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये भिडे वाड्यात पुण्यातल्या पहिल्या भारतीय मुलींच्या शाळेची स्थापना केली. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीत अनन्यसाधारण कामगिरी केलेल्या या महान व्यक्तिमत्वांस कोटी कोटी नमन व कृतज्ञता!
#🙏आपले क्रांतिकारी💪