कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने समतावादी आणि बहुजन प्रतिपालक राजे होते. लंडनहून बॅरिस्टर होऊन मायभूमीत परतलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार त्यांनी हत्तीवरून साखर वाटून केला होता. शाहू महाराज आणि आंबेडकरांचे मैत्रीपूर्ण संबंध हे समतेचे प्रतीक मानले जातात. अशा दूरदृष्टी असलेल्या समतावादी राजाला स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.!!!🙏🏻🙇🏻✍️ #डॉ. आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे नेते होतील आणि या देशाचा उद्धार करतील