राहूल गांधी पंतप्रधानपदी स्वत;च्या हिम्मतीने होणार आहेत....ते पुर्वजांनी केलेल्या पुण्याईवर न जगता,संघर्ष,अपमान ,नाहक ञास सहन करुनं तो नक्की PM होणारं ही नियतीची अंतिम रेषा आहे...ह्यापुढे..पेगासेस,
हाफचठ्ठी,बेणे,ईव्हीएम,केंचुआ,कोठा,फाफडा लाॅबी सगळे फेलं आहेत....हे लक्षात ठेवा...स्वत;च्या संघर्षाला जो महत्व देतो...तोचं राजा होतो....हे प्रत्येक भारतीय माणसाने लक्षात ठेवावे....
Next Pm of India....
#💭माझे विचार #meri jindagi #🙂Motivation #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन