५ एप्रिल १९१९ रोजी शेठ वालचंद यांनी 'एसएस लॉयल्टी' या मालवाहतूक जहाजाच्या माध्यमातून भारतीय सागरी व्यापारक्षेत्राची पायाभरणी केली. त्याची आठवण म्हणून ५ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. व्यापाराला नवसंजीवनी देणारा दिवस, दळणवळणाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे साधन मानल्या जाणाऱ्या सागरी पर्यायाचे महत्व पटवून देणारा हा दिवस. देशाच्या समुद्र सीमा आणि समृद्ध व्यापार सुरक्षित ठेवणाऱ्या समुद्रीवीरांना तसेच देशवासीयांना राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#NationalMaritimeDay
#राष्ट्रीय_सागरी_दिन #🚢राष्ट्रीय सागरी दिवस#राष्ट्रीय सागरी दिवस🛥️#राष्ट्रीय सागरी दिन#राष्ट्रीय सागरी दिवस (National Maritime day)🚢#राष्ट्रीय सागरी दिवस (National Maritime day) #राष्ट्रीय सागरी दिवस