पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूरची दहशत! थेट सीमेवरील 72... घेतला मोठा निर्णय
भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान प्रत्येक पाऊल जपून उचलत आहे. आता पाकिस्तानने मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.