ताज्या घडामोडी

Ms.Sima Gurav 123
8.5K views
19 days ago
🇮🇳 कारगिल विजय दिवस | २६ जुलै 🇮🇳 १९९९ मध्ये पाकिस्तानने कारगिल परिसरातील भारतीय हद्दीतील अनेक उंच शिखरांवर घुसखोरी करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय राबवले. अतिशय प्रतिकूल हवामान, उंच पर्वतरांगा आणि शत्रूच्या मजबूत ठिकाणांचा सामना करत भारतीय जवानांनी अदम्य शौर्याने लढत सर्व महत्त्वाची शिखरे पुन्हा ताब्यात घेतली. २६ जुलै १९९९ रोजी भारताने विजयाची अधिकृत घोषणा केली. या युद्धात ५२७ भारतीय सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले, तर अनेक जवान जखमी झाले. कारगिल विजय दिवस हा केवळ युद्धातील विजयाचा दिवस नाही, तर देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक वीर जवानाच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला वंदन करण्याचा दिवस आहे. जय हिंद! 🇮🇳 #गण गण गणांत बोते...🙏🇮🇳🫡
Sank
919 views
5 months ago
https://swarnyugswarnyug.blogspot.com/2026/02/blog-post_25.html #ताज्या घडामोडी
Sank
713 views
6 months ago
आता महाराष्ट्र मधे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार #ताज्या घडामोडी #maharashtra #🎓जनरल नॉलेज #🙂Positive Thought