निसर्ग #मावळ #ट्रेकिंग #मित्रमंडळ

Firasta24
35.7K views
2 months ago
अवघ्या सोळाव्या वर्षी स्वयंभू रायरेश्वराला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेच हे हजारो वर्ष पुरातन रायरेश्वर मंदिर.. मंदिरातील अतील खांब कोरीव असून हजारो वर्ष जुने आहेत..⛳️😍#rayreshwar #maharashtraforts🚩 #viral #trending #bhor #shearchat #explore #trending #viral #निसर्ग #मावळ #ट्रेकिंग #मित्रमंडळ
Firasta24
1.2K views
2 months ago
प्राचीन काळात गावाचं रक्षण करताना,युद्धात किंवा लोकांना वाचवताना जे योद्धे वीरमरण पावले, त्यांच्या स्मरणार्थ गावकऱ्यांनी वीरगळ उभारल्या.त्या काळी असा विश्वास होता की 👉 गावासाठी प्राण देणारा वीर मृत्यूनंतरही गावाचं रक्षण करत राहतो.म्हणून लोकांनी त्या वीराला ग्रामरक्षक मानलं आणि काळानुसार वीरगळ देवासारखी पूजली जाऊ लागली.आजही अनेक ठिकाणी वीरगळला हळद-कुंकू लावतात, फुले अर्पण करतात आणि सण-जत्रांमध्ये पूजा केली जाते. कारण लोकांच्या श्रद्धेनुसार ही फक्त दगडाची शिळा नसून एका वीराच्या बलिदानाची जिवंत आठवण आहे. ⚔️ परंतु इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर, या वीरगळ युद्धात मरण पावलेल्या वीरांचा इतिहास पिढ्यान् पिढ्या जतन राहावा म्हणून उभारल्या गेल्या. वीरगळांचे अनेक प्रकार आजही महाराष्ट्रभर आढळतात. #virgal #sahyadrichi_bhatkanti #viral #trending #maharashtraforts🚩#somvar #today #viral #fort #निसर्ग #मावळ #ट्रेकिंग #मित्रमंडळ