ShareChat
click to see wallet page
"नाती तुटायचं मुळ कारण जास्त काय असेल तर, एकमेकांना टाळणे, अहंकारात येऊन, मला काय फरक पडतो बोलणे... पण एक लक्षात ठेव दोस्ता एकदा पडलेल अंतर कधीच भरून निघत नाही.. नाती जपायची का तोडायची हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असते..." #✍🏽 माझ्या लेखणीतून

More like this