विदर्भाच्या विकासाला वेग देणारी 'अमृत भारत एक्सप्रेस'!🚉
वर्ध्यातील प्रवाशांसाठी ओडिसा, छत्तीसगड आणि गुजरात दरम्यान आरामदायी, वेळेची बचत करणारी आणि सर्वांना परवडणारी साप्ताहिक लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. या गाडीचा शुभारंभ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 27 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. वर्धा व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ही महत्त्वाची भेट दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार!
#नरेंद्र मोदी #महाराष्ट्र
