ShareChat
click to see wallet page
एक बातमी GST कमी केल्याने केंद्राचा महसूल 50हजार कोटी ने वाढला तर महाराष्ट्र सरकारने दारूचे भाव वाढविल्याने महसूल चाळीस हजार कोटीने कमी झाला. जे केंद्र सरकारला उशिराने का होईना समजले , ते महाराष्ट्रीय बैलबुद्धी सरकारला का समजत नाही 🤔 व दारूचे वाढविलेले भाव का उतरवत नाही कोणीतरी समजावा त्यांना 🤔🤔😔😔😡😡😡 #☺️उच्च विचार #🙂सत्य वचन #😇माझे अनमोल विचार✍ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण

More like this