ShareChat
click to see wallet page
#शुभ सकाळ 🙏
शुभ सकाळ 🙏 - माझा अनुभव नदीचं पाणी गोड असतं कारण ती नेहमी देत राहते, समुद्राचं पाणी खारट असतं कारण तो नेहमी घेत राहतो, नाल्याचं पाणी नेहमी दुर्गंध देतं कारण  ते थांबलेलं असतं. हेच जीवन आहे! देत राहाल तर सगळ्यांना गोड वाटाल घेत राहाल तर खारट वाटाल, आणि थांबलात तर सगळ्यांना बेकार वाटाल! माझा अनुभव नदीचं पाणी गोड असतं कारण ती नेहमी देत राहते, समुद्राचं पाणी खारट असतं कारण तो नेहमी घेत राहतो, नाल्याचं पाणी नेहमी दुर्गंध देतं कारण  ते थांबलेलं असतं. हेच जीवन आहे! देत राहाल तर सगळ्यांना गोड वाटाल घेत राहाल तर खारट वाटाल, आणि थांबलात तर सगळ्यांना बेकार वाटाल! - ShareChat

More like this