सर्व काही आधीच ठरलेले होते... बिहारमधील पराभवावर माविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
बिहार निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवली. सपकाळ, राऊत, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हेराफेरी आणि अनियमिततेचे गंभीर आरोप केले. - Everything was already decided Maviya leaders reaction to the defeat in Bihar