☘️आनंद हा नेहमी मनापासून निर्माण झालेला कधीही चांगला असतो कारण मनापासून झालेला आनंद हा माणसात संस्काराची निर्मिती करतो
☘️तर धनापासून (श्रीमंतीपासून ) झालेला आनंद हा कधीही वाईटच असतो. कारण धनापासून मिळालेला आनंद हा माणसामध्ये अहंकार पैदा करतो.. ✍️🌷
#✍🏽 माझ्या लेखणीतून