ShareChat
click to see wallet page
search
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
☀️गुड मॉर्निंग☀️ - मन शांत असणं हीच आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती आहे. बाहेर कितीही गोंधळ असला तरी आत शांतता माणूस स्थिर राहतो. राग , मत्सर आणि असेल तर  अपेक्षा मनाला अस्वस्थ करतात. प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं हीच सर्वात प्रभावी उत्तर असतं. मन शांत ठेवलं की निर्णय योग्य घेतले जातात. अस्वस्थ मन नेहमी चुकीच्या दिशेने धाव घेतं. म्हणून विचारांना  थोडा विराम देणं गरजेचं आहे. भूतकाळाची खंत आणि भविष्याची चिंता यामध्ये वर्तमान हरवतो. श्वासावर लक्ष केंद्रित केलं की मन हळूहळू स्थिर होतं. क्षमा केल्याने मन हलकं होतं. अपेक्षा कमी ठेवल्या की ताण कमी होतो. शांत मनातूनच सकारात्मक विचार जन्म घेतात. आणि जिथे मन शांत असतं तिथे आयुष्य अधिक सुंदर वाटू लागतं. कारण खरी शांती बाहेर नाही , ती आपल्या आतच दडलेली असते. मन शांत असणं हीच आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती आहे. बाहेर कितीही गोंधळ असला तरी आत शांतता माणूस स्थिर राहतो. राग , मत्सर आणि असेल तर  अपेक्षा मनाला अस्वस्थ करतात. प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं हीच सर्वात प्रभावी उत्तर असतं. मन शांत ठेवलं की निर्णय योग्य घेतले जातात. अस्वस्थ मन नेहमी चुकीच्या दिशेने धाव घेतं. म्हणून विचारांना  थोडा विराम देणं गरजेचं आहे. भूतकाळाची खंत आणि भविष्याची चिंता यामध्ये वर्तमान हरवतो. श्वासावर लक्ष केंद्रित केलं की मन हळूहळू स्थिर होतं. क्षमा केल्याने मन हलकं होतं. अपेक्षा कमी ठेवल्या की ताण कमी होतो. शांत मनातूनच सकारात्मक विचार जन्म घेतात. आणि जिथे मन शांत असतं तिथे आयुष्य अधिक सुंदर वाटू लागतं. कारण खरी शांती बाहेर नाही , ती आपल्या आतच दडलेली असते. - ShareChat