ShareChat
click to see wallet page
search
#✍️ विचार #✍️सुविचार #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #😇माझे अनमोल विचार✍
✍️ विचार - मााणस्यांची किंमत औळ्खााप  ठेवून  गोड बोलणाऱ्या যায মনান माणसांपेक्षा , प्रेम मनात ठेवून रागावणारी  माणसं चांगली... कारण त्यांच्या रागामध्येही एक काळजी दडलेली असते , शब्द कधी कठोर वाटतात , पण भावना निरपेक्ष असतात. ती माणसं बोलून मात्र जातात , पणमनात काहीच ठेवत नाहीत. क्षणभंगुर असतो, पण त्यांचं त्यांचा राग प्रेम आयुष्यभर टिकतं. मनात काय आहे ते सांगून टाकतात. कारण नातं ೧೦೦ त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असत. अशा माणसांना समजून घ्या... कारण ते हरवले , तर पुन्हा मिळणार नाहीत! मााणस्यांची किंमत औळ्खााप  ठेवून  गोड बोलणाऱ्या যায মনান माणसांपेक्षा , प्रेम मनात ठेवून रागावणारी  माणसं चांगली... कारण त्यांच्या रागामध्येही एक काळजी दडलेली असते , शब्द कधी कठोर वाटतात , पण भावना निरपेक्ष असतात. ती माणसं बोलून मात्र जातात , पणमनात काहीच ठेवत नाहीत. क्षणभंगुर असतो, पण त्यांचं त्यांचा राग प्रेम आयुष्यभर टिकतं. मनात काय आहे ते सांगून टाकतात. कारण नातं ೧೦೦ त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असत. अशा माणसांना समजून घ्या... कारण ते हरवले , तर पुन्हा मिळणार नाहीत! - ShareChat