ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - एकदा फसवतो तो पुन्हा पुन्हा * कडू फसवणारच ह असलं तरी सत्य आहे॰ कारण फसवणूक ही चूक नसून सवय असते. पहिल्यांदा चूक म्हणून माफ केली जाते. दुसऱ्यांदा समजून घेऊन दुर्लक्ष केलं जातं. पण तिसऱ्यांदा तीच गोष्ट घडते तेव्हा वास्तव उघडं पडतं. समुद्र खारट Ra करण्यासाठी 31೯ ೯ পুত समुद्र पिण्याची गरज नसते. एक थेंब पुरेसा असतो हे शहाणपणाने ओळखायला लागतं. प्रत्येकाला पुन्हा पुन्हा संधी देणं ही दयाळूपणा नसतो. कधी कधी तो स्वतःवर अन्याय ठरतो. फसवणारा बदलतो या आशेवर आपण स्वतःला गमावतो. विश्वास टला की मन सावध होतं. पण अनुभव आला की डोळे उघडतात. वेळेवर माणसं ओळखता आली॰ तर आयुष्यात मोठ्या जखमा टळू शकतात. सगळ्यांना माफ करणं मोठेपण असतं. पण स्वतःचं संरक्षण करणं ही गरज असते. एकदा फसवतो तो पुन्हा पुन्हा * कडू फसवणारच ह असलं तरी सत्य आहे॰ कारण फसवणूक ही चूक नसून सवय असते. पहिल्यांदा चूक म्हणून माफ केली जाते. दुसऱ्यांदा समजून घेऊन दुर्लक्ष केलं जातं. पण तिसऱ्यांदा तीच गोष्ट घडते तेव्हा वास्तव उघडं पडतं. समुद्र खारट Ra करण्यासाठी 31೯ ೯ পুত समुद्र पिण्याची गरज नसते. एक थेंब पुरेसा असतो हे शहाणपणाने ओळखायला लागतं. प्रत्येकाला पुन्हा पुन्हा संधी देणं ही दयाळूपणा नसतो. कधी कधी तो स्वतःवर अन्याय ठरतो. फसवणारा बदलतो या आशेवर आपण स्वतःला गमावतो. विश्वास टला की मन सावध होतं. पण अनुभव आला की डोळे उघडतात. वेळेवर माणसं ओळखता आली॰ तर आयुष्यात मोठ्या जखमा टळू शकतात. सगळ्यांना माफ करणं मोठेपण असतं. पण स्वतःचं संरक्षण करणं ही गरज असते. - ShareChat